
कोपरगाव प्रतिनिधी
आखिल भारतीय सरपंच महासंघच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी जालिंदर रावसाहेब चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.जालिंदर रावसाहेब चव्हाण यांनी आपल्या समाजीक कामातुन आपली स्वतःची एक
वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अहमदनगर बॅकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गावोगावी जाऊन तरूणांना एकत्र करूण समाजीक कार्य अखंड चालू ठेवले आहे त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आखिल भारतीय सरपंच महासंघच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुभांरी गावातील पसायदान दुधसंघाचे सर्व दुध उत्पादकांच्या वतीने
आज दिनांक २८ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा जालिंदर रावसाहेब चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला या वेळी सर्व दुधसंघाचे दुधउत्पादक यांनी एक मुखाने आम्ही तुमच्या पाठीशी आहे असे सांगण्यात आले.
सत्कार प्रसंगी संजय चव्हाण, बाळासाहेब देवकर, राजेंद्र चव्हाण, नाना गांगुर्डे, बाळासाहेब सोळके, बारकु देवकर, भगवान जावळे, नवनाथ चव्हाण,द्वारक नाथ देवकर , आदेश गिरमे, महेश चव्हाण, तुषार देवकर, सागर जगताप , अजिंक्य गिरमे, ऋषिकेश चव्हाण, वैभव चव्हान, हर्षद चव्हाण, योगेश चव्हाण, ऋषिकेश गांगुर्डे, जीवन सोळंके, विशाल गुरसळ, केतन गिरमे,आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन बाळासाहेब देवकर यांनी केले व आभार आदेश गिरमे यांनी मानले.


