
कोपरगाव प्रतिनिधी
आहिल्यानगर मध्ये एकूण ३७२१ शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले,
संग्रम शिक्षा अभियान अंतर्गत,
अहिल्यानगर जिल्हातील १४ तालुक्यातील ३६२१ शाळेच्या मुख्याध्यापकांना सुरक्षा आणि सुरक्षितता प्रशिक्षण देण्यात आले शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून शाळा व परत घरापर्यंत सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यावरील हिंसाचार, शाळा सुरक्षा,आपत्ती जोखीम कमी करणे ,बाल संरक्षण ,आरोग्य आणि स्वच्छता, मिड डे मिल, RTE act २००९ , Pocso act, मानसिक शिक्षण ,शारीरिक शिक्षण, शाळा सुरक्षा समिती ,विद्यार्थी सुरक्षा समिती सायबर सुरक्षा मुलांचे हक्क या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईच्या श्रीमती आर विमला यांच्या सुचनेप्रमाणे व अहिल्यानगर जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटिल (प्राथमिक ) , अशोक कडूस ( माध्यमिक ) , सर्व गटशिक्षणअधिकारी , विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक व शिक्षक मार्गदर्शनाने व सहकार्याने हे प्रशिक्षण राबविण्यात आले प्रशिक्षणासाठी नाशिक व अहिल्यानगर विभाग प्रमुख अजित धसाडे जिल्हा समन्वयक लोकेश भट तालुका समन्वयक स्ताती शिंदे सर्व मास्टर ट्रेनर सर्व आय सी टी शिक्षक आदि मान्यवर उपस्थित होते


