
जेऊर कुंभारी वार्ताहर
दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्याने अनेक हिंस्र वन्यप्राण्यांचा निवारा नष्ट होत असून, त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा आता मानवी वस्तीकडे वळवला. त्याचाच परिणाम की काय, कोपरगाव तालुक्यातील दररोज कोणत्या ना कोणत्या भागात बिबट्याचे शेतकऱ्यांमध्ये कायम दहशतीचे वनपरिक्षेत्रधिकारी व कर्मचाऱ्यांची मिळत आहे.
तालुक्यातील माहेगाव देशमुख या गावात तर दोन-चार दिवसापूर्वी सुमारास पकडण्यात वनविभागाला मोठे यश आले असताना त्यांनी सुटकेचा श्वास सोडला होता. मात्र शुक्रवार दि. २३ जुन
रोजी दुपारी साडेतीनच्या तर या झटापटीत अविनाश व अविनाश आव्हाड, शाम आव्हाड, जेऊर कुंभारी वातावरण पसरलेले दिसते, तर टाकळी गावात असलेला बिबट्या परिसरातील अविनाश रेवजी दोन गुंठे उसाचे देखील फार सखाराम दांदडे, किरण आव्हाड, आव्हाड व शाम रेवजी आव्हाड यांच्या अडीच एकर उसाचा त्यामुळे या परिसरात मोठ्या दांदडे, दिलीप आव्हाड, समाधान क्षेत्रात बिबट्या व रानडुकरांची दर्शन होत असल्याने मोठी कसरत होतांना पहावयास गेल्या महिन्यात कोपरगाव
बिबट्याने रानडुकरला ओढून नेताना काही स्थानिकांनी बघितले. शाम आव्हाड या शेतकऱ्यांच्या मोठे नुकसान झाले असून, प्रमाणात भीतीचे वातावरण झटापट सुरू होती. या झटापटीत निर्माण झाले आहे. वनविभागाने आदींनी केली आहे.
लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी विक्रम शिंदे, सतीश देवकर, सुनील आव्हाड, द्वारकानाथ गुडघे, विजय शिंदे, प्रसाद वक्ते यांनी केली आहे.
चौकट:-
एक तरी पिंजरा उपलब्ध करा
वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वाढता वावर बघता त्यांना पकडण्यासाठी वनविभागाकडे अत्यंत अल्प प्रमाणात पिंजरे आहे. ते देखील अनेकदा मागणी करून वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान एक तरी पिंजरा उपलब्ध करून द्यावा. अशी देखील मागणी सरपंच सुवर्ण पवार यांनी केली आहे.


