Monday, April 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला राज्यघटना दिली!! संचालक सतिषराव आव्हाड

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला राज्यघटना दिली!! संचालक सतिषराव आव्हाड

जेऊर कुंभारी वार्ताहर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला राज्यघटना दिली. समाजात विखुरलेल्या जातींना एकत्र आणून एक मानव जात त्यांनी तयार केली.शिक्षणापासून वंचित असलेल्या मानव जातीला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले असे प्रतिपादन महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक सतिषराव आव्हाड यांनी जेऊर कुंभारी पवार वस्ती येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती निमित्त बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक सतिषराव आव्हाड,सरपंच सुवर्णा पवार होत्या.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.
यावेळी महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक सतिषराव आव्हाड, सरपंच सुवर्णा पवार, ग्रामपंचायत सदस्य गंगुबाई जाधव, रमेश पवार, दिलीप पवार, सुरेश पवार सुभाष पवार, भाऊसाहेब पवार, सुभाष सोनवणे ,भगवान सोनवणे अशोक सोनवणे ,अशोक गायकवाड, दत्तू पवार ,योगेश सोनवणे ,रवींद्र गायकवाड ,अरुण पवार, संदीप पवार श्याम पवार ,शुभम पवार ,सुरेश गायकवाड, किरण गायकवाड ,ऋषी सोनवणे ,नवनाथ गांगुर्डे ,किशन पवार, प्रसाद जाधव, प्रसाद साळुंखे, सविता गायकवाड ,साक्षी गायकवाड, स्वाती गायकवाड ,पायल सोनवणे साई पवार ,संदीप पवार, प्रणव पवार, श्रेयस गांगुर्डे ,शिवाजी गांगुर्डे ,वैभव चकोर ,महेश मोरे ,पवन मोरे ,अनिकेत सोनवणे, गौरव पवार ,बंटी पवार कार्तिकी पवार, आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार सरपंच सुवर्णा पवार यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!